आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर येथे त्यांचा जम्न झाला होता. सावरकर हे भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक होते. ब्रिटिशांविरोधातील कारवायांमुळे त्यांना दोन वेळा जन्मठेप सुनावण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना सामाजिक रुढी परंपरांविरोधात मोठे काम केले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे अनमोल विचार.