Vastu Shastra : मुंबई : वास्तू शास्त्रात प्रत्येक दिशेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. ज्या प्रमाणे पुजेसाठी ईशान्यकडील जागा महत्त्वाची मानली जाते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कामांसाठी वेगळ्या दिशा ठरवण्यात आल्या आहेत. वास्तू शास्त्रानुसार खाताना, पितानाही दिशेची काळजी घेतली पाहिजे. तसे न केल्यास आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया जेवणाच्या वेळी वास्तूशास्त्राचे नियम. (vastu shastra tips for eating and dining at home)