मुंबई: हिंदू धर्मात(hindu religion) पितृपक्षाला(pitru paksh) विशेष महत्त्व आहे. पितृपक्षादरम्यान पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण केले जाते. पितरांना पिंडदान तसेच श्राद्ध घातल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. सोबतच त्या व्यक्तीला सुख-समृद्धी आणि प्रत्येक कामात यश मिळते. १० सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. पितृपक्ष १५ दिवसांचा असतो. पितृपक्षाच्या दिवसांमध्ये काही नियमांचे जरूर पालन केले पाहिजे. या दरम्यान काही कार्ये करणे वर्ज्य मानले जाते. या कामांमुळे पितर नाराज होऊ शकतात. जाणून घ्या कोणती कामे करावीत आणि करू नयेत. Neve do this things on pitru paksh 2022
अधिक वाचा - आईवडिलांच्या घटस्फोटाचा मुलांवर होतो गंभीर परिणाम
अधिक वाचा - ISIS च्या दहशतवाद्याला रशियात अटक, भारतात हल्ल्याचा होता कट
पितृपक्षादरम्यान ही कार्ये करू नयेत. पितृपक्षात या नियमांचे पालन केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच पितर प्रसन्न होत आशीर्वाद देतात ज्यामुळे घरात तसेच कुटुंबात सुख शांती राहते.