नवी दिल्ली : प्रत्येक घराचा पाया विटांनी घातला जातो. त्याच वेळी, जुन्या काळात लोक त्यांच्या घराच्या पायामध्ये चांदीच्या विटा बसवत. असे मानले जाते की जर घराचा पाया चांदीच्या विटेने घातला गेला तर घरात सुख-शांती तर येतेच पण समृद्धीही राहते. दरम्यान, हिंदू धर्मानुसार चांदीची वीट अत्यंत महत्त्वाची आणि विशेष आहे. पण आज आपण तिजोरीत काही वीट ठेवण्याबद्दल बोलत आहोत. हो काही लोक घरातील तिजोरीत चांदीची वीट ठेवतात. यामागील काय कारण आहे यांची माहिती आपण आज घेणार आहोत.
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांच्या तिजोरीत चांदीची वीट असते आणि ती वीट पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती वीट ठेवण्यामागची कारणं काय आहेत. त्याबद्दल जाणून घ्या...
टीप – या लेखात दिलेली माहिती गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.