Bad Luck Upay । मुंबई : सत्कर्माचे फळ चांगलेच मिळते असे अनेकदा ऐकायला मिळते. पण अनेक वेळा चांगली कामे करूनही माणसाला हवे ते सर्व मिळत नाही. एखाद्या व्यक्तीचे नशीब त्याला अनुकूल नसते. लक्षणीय बाब म्हणजे ग्रहांच्या वाईट प्रभावामुळे असे घडते. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही कामांबद्दल सांगण्यात आले आहे, जे नियमितपणे सकाळी केल्यास व्यक्तीचे दुर्भाग्य दूर होते. (These work done in the morning can open the door of your destiny).
अधिक वाचा : टिक टिक वाजते डोक्यात... दहावीचा निकाल दुपारी १ वाजता
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.