central government letter to farmers : नवी दिल्ली : आज सिंघु बॉर्डरवर संयुक्त किसान मोर्चाची महत्त्वाची बैठक पार पडली. लवकरच शेतकरी आंदोलन संपेल असे सांगण्यात येत आहे. शेतकरी आंदोलन मागे घेण्यात यावे अशी संयुक्त किसान मोर्चातील ४० टक्के आंदोलनक शेतकर्यांची इच्छा आहे. आज झालेल्या बैठकीत याच विषयावर विस्तृत चर्चा झाली. केंद्र सरकारचे संयुक्त मोर्चाला एक पत्र मिळाले. त्यात आंदोलकांच्या ६ मागण्यांबद्दल लिहिले होते