Harish Salve: नवी दिल्ली: महाराष्ट्रात (Maharashtra) अस्तित्वात आलेलं नवं सरकार हे बेकायदेशीर असून १६ आमदारांना (MLA) कोर्टाने अपात्र ठरवावं अशा स्वरुपाची याचिका शिवसेनेने (Shiv Sena) केली आहे. याच याचिकेवर आज (३ ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात जोरदार युक्तिवाद झाल्याचं पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेची बाजू मांडणारे कपिल सिब्बल (Kapil Sibal) आणि शिंदे गटाची (Shinde Group) बाजू मांडणारे हरीश साळवे (Harish Salve) यांनी युक्तिवाद करताना अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. (what did kapil sibal and harish salve arguement in hearing held in supreme court shiv sena vs shinde group)
यावेळी कोर्टात या दोन्ही दिग्गज वकिलांनी काय युक्तिवाद केला हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जाणून घ्या कोर्टात नेमका काय घडलं.
असा जोरदार युक्तिवाद यावेळी दोन्ही बाजूने झाला आहे. या दोन्ही वकिलांशिवाय अभिषेक मनू सिंघवी, नीरज कौल, महेश जेठमलानी आणि महाधिवक्ता तुषार मेहता यांनी देखील युक्तिवाद केले. या सर्वांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी उद्या होणार असल्याचं सांगितलं आणि आजची सुनावणी तहकूब केली. त्यामुळे आता उद्याच्या सुनावणीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.