तीन दिवसांत सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी मुंबईला जाणार - सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा

काँग्रेस-राष्ट्रवादीने काळे कायदे केले त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय सरकारने न्याय द्यावा‌. यासाठी वारी शेतकऱ्यांची ही पदयात्रा स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून कराड येथून सातारकडे रवाना होत आहे. सरकारने आमच्या मागण्यांचा विचार तीन दिवसांत केला नाही तर रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांसह मुंबईला धडक देईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला.

Updated May 22, 2023 | 04:50 PM IST

Sadabhau khot

सदाभाऊ खोत

फोटो साभार : BCCL
थोडं पण कामाचं
  • सरकारला सदाभाऊ खोतांचा इशारा
  • कराड ते सातारा शेतकऱ्यांची पायीवारी
  • काँग्रेस-राष्ट्रवादीने काळे कायदे केले त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय सरकारने न्याय द्यावा‌
कराड : काँग्रेस-राष्ट्रवादीने काळे कायदे केले त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय सरकारने न्याय द्यावा‌. यासाठी वारी शेतकऱ्यांची ही पदयात्रा स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून कराड येथून सातारकडे रवाना होत आहे. सरकारने आमच्या मागण्यांचा विचार तीन दिवसांत केला नाही तर रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांसह मुंबईला धडक देईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला.
सदाभाऊ खोत यांचा अमोल मिटकरींवर निशाणा
2000 ची नोट मागे घेतल्यानंतर त्याचे स्वागत सदाभाऊ खोत यांनी केले होते. त्यानंतर अमोल मेटकरी यांनी सदाभाऊ खोत यांना देशाचे पंतप्रधान करा अशी खोचक टीका केली होती. या टीकेला सदाभाऊ यांनी उत्तर देताना मला पंतप्रधान पदाचे आणि सत्तेचे डोळे लागलेले नाहीत. 500 नोटा या शेतकऱ्यांचे लुटणाऱ्याकडे आहेत. लाच आणि निवडणुकीत वाटण्यासाठीच या नोटांचा वापर होतो आहे.मग 500 ची नोट पण बंद करावी. ही मी मागणी केल्यानंतर मेटकऱ्यांच्या पोटात का कळ सुटली आहे.मेटकरी सरदारांच्या पक्षात आहेत त्या पक्षाने गावगाड्यातील लोकांना लुटण्याचे काम केले आहे अशी टीका सदाभाऊ यांनी केली आहे.

शिवसेनेला आपली ४० लेकरं साभाळता आली नाहीत, त्यांनी शेजारच्या लेकारंची काळजी करू नये

बीड येथे सुषमा अंधारे यांनी सदाभाऊ खोत आता म्हशीच्या धारा काढत आहेत असे म्हटले होते, त्यावर सदाभाऊ खोत यांनी भारतीय जनता पक्षाने आम्हाला जेवढं देता येईल तेवढं दिलं आहे. महादेव जानकर, विनायक मेटे आणि आमदारकी दिली, मंत्री केले. आता काय आशिया खंडाचे अध्यक्ष करायचं का?
शिवसेनेला आपली ४० लेकरं साभाळता आली नाहीत, त्यांनी शेजारच्या लेकारंची काळजी करू नये अशी टीका केली.
सदाभाऊ खोत यांनी यापूर्वी 2014 मध्ये भाजप-शिवसेना सरकारमध्ये राज्य मंत्रीपद म्हणून काम केले आहे. ते विधान परिषदेवर भाजपच्या पाठिंब्याने आमदार झाले होते. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या एका गटाचे प्रतिनिधी
ताज्या बातम्या

शहर किंवा गावाच्या नावापुढे 'पूर' का लिहिले जाते? जाणून घ्या रंजक कारण

Mahaparinirvan Din Motivational Quotes in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या 10 प्रेरणादायी विचारांनी जीवनात होईल क्रांती

Mahaparinirvan Din Motivational Quotes in Marathi      10

Crime News : 4 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह बाजूच्या खोलीत सापडला, हत्येचा संशय

Crime News  4

Nashik City Link Bus : सिटी लिंक बस सेवा फसवी, शंभर टक्के सेवा देण्याचा दावा फोल

Nashik City Link Bus

Maharashtra Politics: एकनाथ खडसेंच्या कार्यकाळात 6.60 कोटींचे नुकसान - मंगेश चव्हाण

Maharashtra Politics    660   -

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी संदेश, Whatsapp Messages द्वारे महापुरुषाला करा विनम्र अभिवादन

Mahaparinirvan Din 2023         Whatsapp Messages

सनरुफ, क्लासिक लुकसह Yakuza Karishmaची इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत 1.70 लाख रुपये!

   Yakuza Karishma     170

Nagpur Crime : नाश्ता मिळाला नाही, रागाच्या भरात सोडलं घर; रेल्वे स्थानकाजवळ झाडाला...

Nagpur Crime
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited