​जेवल्यानंतर कधीच खाऊ नयेत ही 10 फळे​

Pallavi Shivle

Sep 19, 2023

​फळं जी जेवल्यानंतर कधीच खाऊ नये​

​काही लोकांना जेवण झाल्यानंतर फळे खाण्याची सवय असते. यामुळे अन्नाचे पचन होते अशी त्यामागची धारणा असते. मात्र, असे काही फळं आहेत जी जेवल्यानंतर खाऊ नये.​

Credit: TOI

केळी

​केळी जेवणानंतर खाल्ल्यास पोटासाठी खूप जड असल्याचे मानले जाते, ज्यामुळे पोट फुगणे किंवा अपचन होण्याची शक्यता असते.​

Credit: iStock

पेरू

​पेरूमध्ये भरपूर फायबर असते आणि रात्रीच्या जेवणानंतर जास्त प्रमाणात खाल्ल्यास अस्वस्थ वाटू शकते.​

Credit: iStock

लिंबूवर्गीय फळे​

​काही लोकांचा असा विश्वास आहे की लिंबूवर्गीय फळांमधील आंबटपणामुळे ऍसिड रिफ्लक्स किंवा पचनास त्रास होऊ शकतो. ​

Credit: iStock

अननस

​अननसात ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते,जे रात्री उशिरा खाल्ल्यास पचन समस्या उद्भवू शकते.​

Credit: iStock

पपई

​अननसाप्रमाणे, पपईमध्ये एन्झाईम्स (पपेन) असतात जे रात्री उशिरा सेवन केल्यास पचनात व्यत्यय आणू शकतात. ​

Credit: iStock

आंबा

​आंबा हा बर्‍याचदा जड आणि साखरेचे अतीस्त्रोत असलेला फळ मानला जातो, त्यामुळे आंबा रात्रीच्या जेवणानंतर खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो.​

Credit: iStock

You may also like

दररोज सफरचंद खाण्याचे फायदे
​केसांसाठी हानिकारक आहेत ही 7 रसायने

द्राक्षे

रात्री उशिरा सेवन केल्याने तसेच ते अतिप्रमाणात खाल्ल्यास पचण्यास कठीण असल्याचे मानले जाते.​

Credit: iStock

अंजीर​

​अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते पोटासाठी जड मानले जाऊ शकते, जे रात्री उशिरा स्नॅक म्हणून खाल्ल्यास पाचन समस्या उद्भवू शकतात.​

Credit: iStock

चेरी

ही लोक रात्रीच्या जेवणानंतर चेरी खाणे टाळतात कारण त्याच्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते.

Credit: iStock

टरबूज

​टरबूज हे मुख्यतः पाण्याचे बनलेले असते आणि रात्रीच्या जेवणानंतर ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने ओव्हर हायड्रेट आणि अस्वस्थता जाणवू शकते.​

Credit: iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: दररोज सफरचंद खाण्याचे फायदे

अशा आणखी स्टोरीज पाहा