कोणत्याही अन्नपदार्थांची चव वाढवण्यात मीठ हा महत्त्वाची भूमिका बजावतो. जेवणात मीठ नसेल तर जेवणाला चवच लागत नाही.
Credit: pexels
जेवण तयार झाल्यावर त्यावर मीठ
सर्व पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण हे योग्य असावे. पण जेवण तयार झाल्यावर त्याच्यावर तुम्ही मीठ टाकत असाल तर ते आरोग्यासाठी चांगले नाही. कारण, हे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.
Credit: pexels
मीठ वगळता येणार नाही
शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी, तणाव, नैराश्य दूर करण्यासाठी मीठ हे महत्त्वाचे आहे.
Credit: pexels
कोलेस्ट्रोल पातळी वाढण्याचा धोका
जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. पण मिठाचे प्रमाण कमी केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. स्नायू कडक होणे, चक्कर येणे, भूक न लागणे आणि रक्तदाब कमी होण्यासारख्या समस्या सुद्धा भेडसावण्याची शक्यता आहे.
Credit: istock
मीठ खाण्याचे तोटे
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने केस गळती, हृदयविकार, पक्षाघात, उच्च रक्तदाब, स्ट्रोक यासारख्या समस्या भेडसावण्याची शक्यता आहे
Credit: istock
दिवसभरात किती मीठ
निरोगी व्यक्तीने एका दिवसभरात एक टी स्पून मीठ खावे. कारण, तुम्हाला दिवसात केवळ 2.3 ग्रॅम सोडियम खाण्याची गरज आहे आणि हे 5 ग्रॅम मिठात सुद्धा असते
Credit: istock
जेवण तयार झाल्यावर मीठ टाकणे किती धोक्याचे?
जेवण तयार झाल्यावर त्यावर तुम्ही मीठ टाकल्यास रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास तसेच किडनीच्या संबंधित आजार होऊ शकतात.
Credit: pexels
सवय
तुम्ही एक-दोन वेळा जेवणावर अधिक मीठ टाकून खाल्ले तर तुम्हाला ती सवय लागते. त्यानंतर अशाप्रकारे जेवणावर मीठ घेतल्याशिवाय तुम्ही जेवत नाहीत.
Credit: istock
सैंधव मीठ
पूर्वी केवळ उपवास असल्यावर सैंधव मीठ वापरत असत मात्र, आता दररोजच्या जेवणातही सैंधव मीठ वापरले जाते. कारण यामध्ये लोहाचे प्रमाण सर्वात कमी असते.
Credit: pexels
कसे कंट्रोल करावे?
जेवणात मर्यादित प्रमाणात मीठ टाकण्यास सुरुवात करा. खारट पदार्थांचे सेवन कमी करा.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: या सवयी सोडल्या नाही तर होईल कॅन्सर, तुम्हाला तर नाहीयेत ना?