कोणत्या वेळी कोणते फळ खाणे फायद्याचे? वाचा

Sunil Desale

Jan 26, 2023

पोषकतत्त्वे

फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वे असतात. ज्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट, फायबर यांचा समावेश आहे. हे सर्वोत्तम आहार आहे मात्र, कोणत्याही वेळेत ते खाऊ नये.

Credit: pexels

सफरचंद

सकाळच्या वेळेस सफरचंद खावे. रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

Credit: istock

संत्री

संत्रीमध्ये व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, अमिनो अ‍ॅसिड, कॅल्शियम, फॉस्फोरस सारखे पोषकतत्वे असतात. त्यामुळे संत्र सकाळी आणि रात्री खाण्याऐवजी दिवसा खाव्यात.

Credit: istock

द्राक्षे

द्राक्षे सकाळच्या वेळी खावीत. याशिवाय, उन्हात जाण्यापूर्वी किंवा उन्हातून आल्यावर थोड्या वेळाने द्राक्ष खावे. द्राक्षे खाणे आणि जेवण यामध्ये काही अंतर ठेवावे.

Credit: istock

केळी

सकाळी नाश्ता केल्यावर काही तासांनीच केळी खावी. रात्रीच्या सुमारास केळी खाऊ नयेत.

Credit: istock

नारळ

नारळाला श्रीफळ असे सुद्धा म्हणतात. सकाळच्या सुमारास नारळ किंवा नारळ पाणी घेऊ शकतात.

Credit: istock

पपई

सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे आरोग्यासाठी खूपच लाभदायक मानले जाते.

Credit: istock

किवी

पोषकतत्त्वांनी भरपूर असे किवी फळाचे सेवन सकाळी रिकाम्यापोटी करावे.

Credit: istock

आंबा

दुपारी जेवण झाल्यावर फळांचा राजा असलेल्या आंब्याचे सेवन करावे.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: बोर खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे

अशा आणखी स्टोरीज पाहा